Posted inमुंबई

श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, निलेश राणे खवळले, ही भाषा एका नेत्याला शोभत नाही…

मुंबई : भाजपच्या चारशे पारच्या नाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकांवर नकारात्मक परिणाम झाला, अशी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. भुजबळांच्या या मतावरुन माजी खासदार आणि नारायण राणेंचं सुपुत्र निलेश राणे चांगलेच खवळल्याचे दिसत आहे. श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी […]