Posted inमुंबई

Sanjay Raut: शहा हे देशाला धोका, गृहमंत्री झाल्यापासून जम्मू-काश्मीर अशांत, संजय राऊतांकडून टीकास्त्र

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंवर हल्ला झाला, त्यात १८ जणांना आपला जीव गमवावा लागला. यावरुन शिनसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या बसवर हल्ला केला आणि त्यात १८ लोकांचा मृत्यू झाला. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. सातत्याने जम्मूमध्ये हल्ले सुरू आहेत. आज […]