Posted inमुंबई

पराभव समोर दिसला, चादर लगी फटने और खैरात लगी बटने, महायुतीच्या घोषणांवर जयंतरावांचा हल्लाबोल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला […]