Posted inमुंबई

फडणवीसांचा नकार, एक कॉल अन् उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, मोदींनी फोनवर काय सांगितलं?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे. येथील लोकसभेच्या ४८ पैकी ३५ जागांवर आतापर्यंत मतदान झाले आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जेव्हा भाजप-शिंदे गटाने युती करत सरकार स्थापन केलं. तेव्हा आधी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये कुठलंही पद घेणार नाही असं […]