Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र

दाम्पत्यांच्या वाहनाला धडक; वाटेतच काळाचा घाला, महिलेचा मृत्यू

नंदुरबार : कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून शहरात दाम्पत्य स्थायिक झाले. मिळेल ती मजुरी करून कुटुंबाचं पालन पोषण पती-पत्नी करू लागले. मात्र या मजुरीवर घर चालवणे कठीण होत होते. कधी कधी हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे एका शाळेत कामाच्या शोधासाठी जात होते. मात्र, अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली अन् होत्याच नव्हतं झालं.नंदुरबार […]