15 Mar 2025, 11:02 am रत्नागिरी नागपूर महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आंदोलकांची तब्येत खालावली प्रशासन दखल घेण्यास तयार नाहीरत्नागिरी -नागपूर महामार्गाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार होते.आंदोलनापूर्वीच पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस बंदोबस्तात राजू शेट्टी यांना कोल्हापुर जिल्हा सत्र न्यायालयात रवानगी करण्यात आली. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून […]