Posted inमुंबई

महाविकास आघाडीत ‘तिळे’ भाऊ, तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९६ जागा, वादाविना सूत्र ठरलं

मुंबई : महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव शक्य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. जागांवरून विनाकारण दावे-प्रतिदावे करण्याऐवजी आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी वाटपात समसमान जागा घेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचा ‘राष्ट्रवादी’ गट […]