Posted inमुंबई

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १७ टक्केच साठा शिल्लक

प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या २३ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा फक्त १७ टक्के साठा उरला आहे. त्यामुळे तूर्त पाणीकपातीचा मुंबई महापालिकेचा विचार नसला तरी मेअखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर […]