Posted inमुंबई

Indian Railway: प्रवाशांच्या तक्रार निवारणास प्राधान्य हवे; वैष्णव यांच्या रेल्वे महाव्यवस्थापकांना सूचना

मुंबई : भारतीय रेल्वेवर धावणाऱ्या प्रत्येक रेल्वे आणि रेल्वेगाडीतील प्रत्येक प्रवासी महत्त्वाचा आहे. यांमुळे रेल्वे मदद अॅपवरील येणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींचा वेगाने निपटारा करा. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक अविरत सुरू राहण्यासाठी अधिक जागरूकता दाखवा, अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांना दिल्या आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर असताना मध्य आणि पश्चिम […]