Posted inमुंबई

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा; अटलसेतूवरुन शिवनेरीच्या १५ नव्या फेऱ्या, प्रवासवेळेत मोठी बचत

मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच शहरांमध्ये प्रवासी वर्दळ वाढली आहे. मुंबई-पुणेदरम्यान प्रवासी संख्येतही मोठी वाढ झाली असून, हा प्रवास वेगवान व्हावा आणि प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने अटल सेतूमार्गे धावणाऱ्या वातानुकूलित शिवनेरीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे अटल सेतूवरून आता शिवनेरीच्या १५ फेऱ्या धावणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पाठपुराव्यानंतर सर्वप्रथम […]