Posted inमुंबई

मिठागरांच्या जागेवर प्रकल्प नको, भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांची ठाम भूमिका

मुंबई : ‘मिठागरे ही आपली नैसर्गिक संपत्ती आहे. ती यापुढेही कायम राहिली पाहिजेत. मुंबईकरांसाठी हे नैसर्गिक ठिकाणच राहावे, असे नमूद करीत मिठागरांच्या जागेवर अन्य कोणतेही विकास प्रकल्प नको, अशी ठाम भूमिका उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी बुधवारी ‘मटा कट्टा’मध्ये मांडली. मिठागरे, मुलुंडमध्ये धारावीकरांचे पुनर्वसन आणि पीएपी प्रकल्प, डंपिंग ग्राऊंड, मोडकळीस आलेल्या […]