Posted inमुंबई

‘…तर भाजपचे अस्तित्व राहणार नाही’, राज्यघटना बदलण्याच्या आरोपावरुन खर्गेंचा इशारा

प्रतिनिधी, मुंबई :‘केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना तुरुगांत टाकण्याचे काम केले; पण देशात बांगलादेश आणि पाकिस्तानसारखी परिस्थिती होऊ देणार नाही. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले, राज्यघटना आम्ही बदलू देणार नाही. भाजपने तसे प्रयत्न केल्यास त्यांचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही,’ असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी […]