Posted inमुंबई

Lok Sabha Result 2024: भारत जोडो, प्रचार आखणीला मिळाले यश; शेतकरी प्रश्नांबाबत रणनीतीही सफल

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासून सुरू असलेला संघर्ष, अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ आणि गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा लढवल्यानंतरही काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मुसंडी मारली. मुख्य म्हणजे, गेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. यावेळेस पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक १२ जागा जिंकल्या. पक्षाने मतदारसंघनिहाय […]