Posted inमुंबई

दहा वर्षांनंतरही ‘जैसे थे’; मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवर उच्च न्यायालयाचा संताप

मुंबई : ‘शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश दिल्यानंतर रस्त्यांवरील विक्रेत्यांबाबत २०१४ मध्ये कायदा करण्यात आला. त्याआधारे मुंबई महापालिकेने ना फेरीवाला क्षेत्र निश्चित करून फेरीवाल्यांना परवाने देणे, बेकायदा फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई करणे, यासारख्या उपायांनी या समस्येवर तोडगा काढणे अपेक्षित होते. परंतु, आजही पालिका, पोलिस आणि सरकारी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अत्यंत विदारक आहे. केवळ […]