Posted inमुंबई

जागोजागी खड्डे अन् कोकण पर्यटनाचे भलेमोठे इमले; कोकणवाटेची दुर्दशा, जीवघेणा प्रवास टळणार तरी कधी?

प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पर्यटन धोरणामध्ये कोकणात पर्यटनाचे भलेमोठे इमले बांधले आहेत, पण याच कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग राज्य सरकारच्या नियोजनशून्य धोरणांमुळे मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. कित्येक किलोमीटरपर्यंत खड्ड्यांत हरवलेले रस्ते, अर्धवट उड्डाणपूल, निकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण, पावसात वाहून गेलेले रस्ते, कोसळणारे खांब या समस्यांमुळे रात्रीच काय, पण दिवसाही या महामार्गावर […]