Posted inमुंबई

मुंबईत पुन्हा उष्णतेत वाढ, विदर्भात मुसळधार, १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: मान्सूनच्या आगमनासोबतच राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. मराठवाड्यासह विदर्भात चांगला पाऊस झाला असून खरीप हंगामाच्या पेरणीला आता वेग आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, अहमदनगर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते […]