Posted inमुंबई

तपास संस्थांच्या चुकीनेच मल्ल्या, मोदी, चोक्सी पसार; PMLA न्यायालयाचे ‘ईडी’वर कठोर शब्दांत ताशेरे

मुंबई : ‘विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे आरोपी तपास संस्थांच्या चुकीमुळे आणि त्यांना वेळेत अटक करण्याची कारवाई झाली नसल्यानेच देशाबाहेर पसार होऊ शकले,’ अशा शब्दांत विशेष पीएमएलए न्यायालयाने सक्तवसुली संचालनालय (ईडी) व अन्य केंद्रीय तपास संस्थांवर ताशेरे ओढले आहेत. मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणात आरोपी असलेला ‘हबटाउन कंपनी’चा व्यवस्थापकीय संचालक व्योमेश शहा याने त्याला […]