Posted inमुंबई

शिवबंधन अलगद तोडलंत का? यामिनी जाधव म्हणतात, कुठलाही पाश तोडताना मनाला त्रास होतोच

मुंबई : कुठलाही पाश आपण तोडतो, तेव्हा मनाला त्रास होतोच, पण त्रास होतो म्हणून चुकीची गोष्ट किती दिवस सहन करायची? असा प्रश्न दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांनी विचारला. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या ‘मटा पत्रकार परिषद’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होत यामिनी जाधव यांनी उद्धव ठाकरेंचं दुर्लक्ष, पती यशवंत जाधव यांची साथ, रवींद्र […]