Posted inमुंबई

शिवरायांची वाघनखं नक्की येणार, मी ‘तिकडे’ गेलो, तरी अडचण नाही; सुधीर मुनगंटीवारांची ग्वाही

मुंबई : यंदाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर होणे अपेक्षित होते. मात्र विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्याला या परीक्षेत १०० पैकी शून्य गुण मिळतील, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच यंदाची लोकसभा निवडणूक ही मुद्द्यांवर नाही, तर गुद्द्यांवर चालली. महाविकास आघाडी हे राजकारण नासविणारे नवे केमिकल राज्याच्या राजकारणात जन्माला आले आहे, […]