Posted inमुंबई

Mansoon Update In Maharashtra : सावधान..! हवामान विभागाने राज्यातील ‘या’ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ केला जारी

मुंबई : सध्या देशासह राज्यभरातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दलचे आज (८ जून) नवीन अपडेटस दिले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील २-३ दिवसांत नैऋत्य मान्सून हा मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, तसेच मुंबईसह तेलंगणाच्या दिशेने पुढे […]