Posted inमुंबई

Prakash Ambedkar: मुख्यमंत्र्यांनी आरक्षणसंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची लेखी भूमिका घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा जनजागरण शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे संदर्भातील जीआर काढावा अन्यथा सरकारला महागात पडेल, असे जरांगे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे जरांगेंच्या या मागणीविरोधात ओबीसी […]