Posted inमुंबई

Central Railway: सदोष खांब हटवणार; वादळी परिस्थितीत घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या मार्गावरील सदोष स्थितीत असलेले १२ खांब हटवून त्याजागी नवे खांब उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान ९६ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे ओव्हरहेड वायरला (ओएचई) आधार देणारा खांब झुकला होता. आगामी पावसाळ्यात याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे १३ […]