Posted inमुंबई

Maharashtra Water Crisis: राज्यात भीषण पाणीटंचाई; धरणांत २४ टक्केच पाणीसाठा, टॅंकरची संख्या हजारांत

मुंबई : शहरासह राज्यात उन्हाचे चटके आता अधिक तीव्र होऊ लागले आहेत. एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असतानाच येत्या काळात पाणीटंचाईचे भीषण संकट राज्यापुढे उभे ठाकले आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये बुधवारी केवळ २४.०३ टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. यात छत्रपती संभाजीनगर येथे परिस्थिती खूपच बिकट असून, याठिकाणी धरणांमधील पाणीसाठा अवघ्या ९.७३ टक्क्यांवर […]