Posted inमुंबई

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! उद्यापासून १० टक्के पाणीकपात लागू, धरणात इतकेच पाणी शिल्लक

मुंबई : महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक उपयोगात यावा, यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार, ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. याआधीच ३० मेपासून पाच टक्के पाणीकपात लागू केली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा सात टक्के पाणीसाठा असून राखीव पाण्याचाही वापर करण्यास सुरुवात झाली आहे.सन २०२१ आणि […]