Posted inमुंबई

राज्यात मुसळधार पाऊस; अतिवृष्टीमुळे ८६ बळी तर १३१ जण जखमी, आतापर्यंत ५१६.१ मि.मी. पावसाची नोंद

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे आतापर्यंत एकूण ८६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १३१ जण जखमी झाले आहेत. तर या पावसामुळे राज्यात पाच जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्कालीन परिस्थिती अहवालातून समोर आली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत २४.१ मि.मी पावसाची […]