Posted inमुंबई

फॉर्म्युला आखला अन् भाजप फसला; आवडत्या सुत्रामुळेच फडणवीसांची गोची, कशी फसली रणनीती?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या मित्रपक्षांना फटका बसेल. पण भाजपच्या जागा कायम राहतील, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. पण हा अंदाज फोल ठरला. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या जागा थेट ९ वर आल्या आहेत. भाजपला इतका मोठा फटका बसेल याची कल्पना कोणीही केलेली नव्हती.मागील निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवत २३ जागांवर बाजी […]