Posted inमुंबई

संसदेत ‘आवाज’ कुणाचा? मुंबई, ठाणेकरांचा आज कौल; राज्यातील १३ मतदारसंघांचे भवितव्य होणर मतयंत्रात बंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी आज, सोमवारी मुंबईसह राज्यातील १३ मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईवरील वर्चस्वासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. आपला ‘आवाज’ दिल्लीत पोहोचवण्याची पर्वणी मतदारांना साधता येणार आहे. राज्यातील १३ मतदारसंघांपैकी मुंबईतील तीन आणि ठाणे, कल्याण आणि नाशिक अशा […]