Posted inमुंबई

…अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राज्यातील दुष्काळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर होते. मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल घेतलीच असेल, असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तसेच आश्वासक बदल न झाल्यास संघर्ष होईल, असा इशारा शरद पवार यांनी आपल्या पत्रातून दिला […]