Posted inमुंबई

हिऱ्यावर ३% आणि अंत्यविधीच्या सामानावर १८% GST, सरकारने जगणं नाही मरणही महाग केलं: वडेट्टीवार

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. गेल्या १० वर्षांतील यांची अनेक धोरणे हे शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारी आहेत. केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचे वचन दिले होते. परंतु २०१४ साली जो भाव पिकांना मिळायचा तेवढाच भाव आताही मिळत आहे. उलट कैक पटींनी खतांचे आणि बियाणांचे भाव यांनी वाढवलेले आहेत. हे सरकार कमिशनखोर […]