Posted inपुणे

राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडले : माधव भांडारी

वरद पाठक, पुणे : भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक दुरुस्त्या नेहरू-गांधी परिवारांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राजवटीत झाल्या असून, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे, असा आरोप भाजपचे नेते माधव भांडारी यांनी रविवारी केला. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्षता शब्दाबाबत आम्हाला काही अडचण नाही, मात्र समाजवाद या शब्दाबाबत चर्चा झाली पाहिजे, असेही […]