Posted inमुंबई

भुशी डॅमवर पाच जणांचं कुटुंब संपलं, नाना पटोले भडकले, पर्यटकांच्या सुरक्षेवरुन सरकारला घेरलं

मुंबई : लोणवळा येथील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही पहिलीच घटना नसून अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत, मात्र अशा दुर्घटना होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला. नाना पटोले काय म्हणाले? […]