Posted inमुंबई

नाव, पक्षचिन्ह नव्हे उमेदवाराचा अनुक्रमांक; पक्षफुटींमुळे गोंधळ, पण कार्यकर्त्यांची शक्कल

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष, दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये पडलेली फूट, या सर्वामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांपर्यंत पक्षचिन्ह पोहोचवण्याचे प्रमुख आव्हान महायुती व महाविकास आघाडीसमोर होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी सोमवारी मतदानादरम्यान उमेदवाराचे नाव किंवा पक्षचिन्हाऐवजी ईव्हीएम मशिनवर असलेला उमेदवाराचा अनुक्रमांक मतदारांपर्यंत पोहोचविण्याची शक्कल लढवल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा क्रमांक पोहोचविण्यासाठी […]