Posted inमुंबई

शिवडी, वरळी धोक्यात? मतदारसंघातील मताधिक्य घटले; आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेला चिंता

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील सहापैकी तीन जागा जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले वर्चस्व अबाधित राखले असले, तरी या निवडणुकीत पक्षाचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य मात्र चिंता करावी एवढे घटले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांना जेमतेम साडेसहा हजार मतांची आघाडी मिळाल्याने […]