Posted inमुंबई

फडणवीसांचा फोन, मोदींकडून नो रिस्पॉन्स; ‘तो’ निर्णय राहिला, DMK फॅक्टरमुळे भाजपला धक्का

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजपला यंदा २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सरकार स्थापन करायचं असल्यास भाजपला मित्रपक्षांचा टेकू लागेल. त्यामुळे आता केंद्रात मोदी सरकार नसेल, तर एनडीए सरकार असेल.राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत एनडीएला राज्यात ४१ जागा मिळाल्या […]