Posted inमुंबई

मोठी बातमी : सगेसोयरे अध्यादेश रद्द करावा, कुणबी म्हणून दिलेली प्रमाणपत्रे रद्द करावीत, वंचितचा ठराव, जरांगेंना झटका

मुंबई : आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीचा भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे कायद्याने दिलेल्या नियमांनुसार झाली पाहिजे. परंतु गेल्या एक वर्षांपासून गरीब मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. कायद्याच्या कसोटीवर जे टिकणार नाही असे काम सत्तेचा दुरुपयोग करुन करण्यात आले आहे, असा आरोप करून ओबीसी कोट्यातून आरक्षण […]