Posted inमुंबई

संरक्षण सिद्धतेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरता महत्त्वाची, कमांडंट लेफ्ट. जनरल कुलभूषण गवस यांचे मत

मुंबई : अलीकडेच देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत बोलताना तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. आज भारतीय लष्करात तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आधुनिकीकरणाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात महू येथील ‘एमसीटीइ’ अर्थात ‘मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’चे कमांडंट लेफ्ट. जनरल कुलभूषण गवस यांच्याशी केलेला वार्तालाप. आज देशाच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाला ‘न भूतो…’ महत्त्व […]