Posted inमुंबई

विषय संपला! कोकणातून ठाकरे गटाची माघार, राऊतांची माहिती, काँग्रेस नाशकातून मागे हटणार?

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता सामोपचाराने मिटवण्यात आली आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली आहे. किशोर जैन यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ठाकरे गटाने परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चिडले होते. संजय राऊत काय म्हणाले? […]