Posted inमुंबई

श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात टक्केवारी घटली, दक्षिण मुंबईकर उशिरा जागे, कुठे किती मतदान?

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यात राज्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे. कल्याणमध्ये सर्वात कमी (११.४६ टक्के) मतदानाची नोंद झाली आहे. तर पालघरमध्ये सर्वाधिक (१८.६० टक्के) मतदान झाले आहे. मुंबईचा विचार करता, मुंबई दक्षिण भागात सर्वात […]