Posted inमुंबई

कुठे ऊन, कुठे सुट्ट्यांचा पाऊस; मतदानाचा टक्का का घसरला? पाच कारणांतून पंचनामा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा काल पार पडला. यापूर्वीच्या चार टप्प्यांमध्ये कमी मतदान झाल्याने राजकीय पक्षांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळालं होतं. काल झालेल्या पाचव्या टप्प्यात तरी मतदानाची आकडेवारी वाढेल असा अंदाज वर्तवला जात होता. निवडणूक आयोगाच्या यंत्रणा तशा पद्धतीने कामाला लागल्या होत्या. मात्र पाचव्या टप्प्यात सुद्धा मतदानाची आकडेवारी वाढलेली पाहायला […]