Posted inमुंबई

देशात तीन दहशतवादी हल्ले, जबाबदारी कोणाची? ‘अबकी बार’ वाले कुठे गेले : उद्धव ठाकरे

प्रतिनिधी: जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाले. ही जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘अब की बार’वाले कुठे गेले असा टोला बुधवारी भाजपला हाणला. देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होते आहे. मणिपूर इतक्या दिवसांपासून धुमसत आहे, पण सत्ताधाऱ्यांपैकी कोणीच तिकडे जात नसल्याचेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंवर हल्ला झाला, त्यात १८ […]