Posted inमुंबई

भाजप गेमचेंजर निर्णय घेणार? अजितदादांची चिंता वाढणार, शिंदेसेनेसाठीही धोक्याची घंटा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. राज्यात गेल्या निवडणुकीत ४१ जागा जिंकणाऱ्या एनडीएला यंदा केवळ १७ जागा जिंकता आल्या. मागील निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप आता अवघ्या ९ जागांवर विजयी झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपमध्ये चिंतन सुरु आहे. आज मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई […]