Posted inमुंबई

गहू, डाळींच्या साठ्यावर मर्यादा; दरवाढीच्या शक्यतेमुळे सरकारचा मोठा निर्णय, कितपत फायदा होणार?

मुंबई : अद्याप मान्सूनने जोर पकडला नसल्याने नवीन पेरण्या खोळंबल्या असतानाच, मागील वर्षीचा डाळींचा साठा माफकच शिल्लक आहे. त्याचवेळी नवीन गव्हात तीन महिन्यांतच तूट निर्माण झाली आहे. त्यातून दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने मागील आठवड्यात तूरडाळ व हरभरा डाळीसह गव्हाच्या साठ्यावरही मर्यादा आणली आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा डाळ वापरकर्ता देश […]