Posted inमुंबई

देशात भाजपविरोधी वातावरण, त्यांना बहुमताचा आकडा गाठणंही अवघड, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकित

मुंबई : यंदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला देशभरात २४० ते २६० जागा मिळतील. भाजपाला तर बहुमताचा आकडा गाठणेही अवघड असल्याचे दिसत आहे. देशातील लोकसभा निवडणूक ही लोकांनी हाती घेतली आहे. त्यामुळे केंद्रात सत्ताबदल होण्याची शक्यता असल्याचे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले आहे. ‘लोकसत्ता’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चव्हाणांनी देशातील इंडिया […]