Posted inमुंबई

heatstroke: सावधान! राज्यात उष्माघाताचे रुग्ण २०० पार, ‘या’ जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये रुग्णांची संख्या २००च्या पलीकडे गेली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याचा दाह अधिक असल्याने उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, नाशिक, बुलढाणा, जालना, धुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यात मार्च व एप्रिल या दोन महिन्यांमध्ये उष्माघाताच्या २०५ रुग्णांची […]