Posted inमुंबई

सरसकट फ्री रेशन बंद करा, फक्त त्यांनाच द्या ज्यांनी…; भाजप नेत्याचं PM मोदींना पत्र

मुंबई: मिशन ४५ हाती घेऊन लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या सत्ताधारी महायुतीला राज्यात केवळ १७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपचे २३ उमेदवार निवडून आले होते. यंदा महायुतीचा एकत्रित आकडा १७ वर आला. महाविकास आघाडीनं मुसंडी मारत ३० जागांवर यश मिळवलं. राज्यात झालेल्या दारुण पराभवाचं विश्लेषण सध्या भाजपकडून सुरु आहे. बैठकांचं सत्र सुरु आहे. या सगळ्या घडामोडी […]