Posted inपुणे

Pune News : वन्यप्राण्यांचे सततचे हल्ले, खेड तालुक्यात वन विभागाकडून १०८ शेतकऱ्यांना ११ लाखांची भरपाई

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर : खेड तालुक्यात गेल्या आर्थिक वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १३५ जनावरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी वन विभागाच्या वतीने १०८ शेतकऱ्यांना ११ लाख ५० हजार ९४१ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती राजगुरुनगर वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप रौंधळ यांनी दिली.वन्यप्राण्यांच्या हल्यात ७१ शेळ्या, २० बोकड, २६ कालवडी, दोन पारडे, सहा मेंढ्या, दोन घोडे आणि आठ गोऱ्ह्यांचा […]