Posted inमुंबई

शेतकऱ्यांनी दणका दिल्यानंतर महायुती सावध, मोफत वीजपुरवठा आणि दुधाला अनुदान, दादांची घोषणा!

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी मुद्द्यांवरून महायुतीला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. लोकसभा निकालांतूनही शेतकऱ्यांनी महायुतीला मोठा दणका दिला. त्यानंतर महायुती सरकार आता सावध झाले असून शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा तसेच प्रतिलिटर पाच रुपये दुधाला अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या […]