Posted inसांगली

पाण्यासाठी शेतकरी आक्रमक, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात; पोलिस आणि रोहीत पाटील यांच्यात बाचाबाची

सांगली: जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन सुरू होते.सिद्धेवाडी तलावात विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ते पुन्हा बंद करण्यात आले होते. त्यामुळे सिद्धेवाडी तलावात पुन्हा पाणी सोडावे या मागणीसाठी बिरणवाडी येथील शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले होते.गेल्या तीन तासापासून बिरणवाडीमध्ये शेतकर्‍यांनी रास्तारोको केले होते. जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत […]