Posted inमुंबई

शेती हे बलस्थान, शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये : मुख्यमंत्री

मुंबई : शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे. अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘सिबील स्कोअर’ ची सक्ती केली तर गुन्हे दाखल करू, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री […]