Posted inमुंबई

सुट्टीत मतदारराजाची गावाकडे धाव, निवडणूक प्रचार आणि मतटक्का वाढवण्याचे सर्वपक्षीयांपुढे आव्हान

प्रतिनिधी, मुंबई : शहर, उपनगरांत लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मतदारांची मात्र गावी जाण्यासाठी लगबग सुरू आहे. कोकणात उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांची संख्या यंदाही मोठी आहे. मुंबईत, सोमवारी २० मे रोजी मतदान आहे. मात्र, शनिवार (१८ मे) ते सोमवारदरम्यान (२०) मुंबई-कोकण मार्गावरील सर्वच विशेष आणि नियमित गाड्या आरक्षित झाल्या असून, प्रतीक्षायादी सरासरी शंभरपार पोहोचली […]